• Sun. Sep 22nd, 2024

महाराष्ट्र टाइम्स समृद्धी महामार्ग बातम्या

  • Home
  • समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कशामुळे होतायत अपघात? कोणते उपाय?

समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कशामुळे होतायत अपघात? कोणते उपाय?

Samridhi Highway: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांच्या मालिकेने जनसामान्यांच्या मनात या महामार्गाविषयी धास्ती बसविली आहे. आताच्या वैजापूर तालुक्यातील जांभरगाव टोल नाक्याजवळील अपघाताने त्यात भरच घातली आहे.

You missed