• Sun. Jun 28th, 2026

    महाराष्ट्र टाइम्स समृद्धी महामार्ग बातम्या

    • Home
    • समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कशामुळे होतायत अपघात? कोणते उपाय?

    समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कशामुळे होतायत अपघात? कोणते उपाय?

    Samridhi Highway: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांच्या मालिकेने जनसामान्यांच्या मनात या महामार्गाविषयी धास्ती बसविली आहे. आताच्या वैजापूर तालुक्यातील जांभरगाव टोल नाक्याजवळील अपघाताने त्यात भरच घातली आहे.

    You missed