• Sat. Sep 21st, 2024

मणिपूर हिंसाचार

  • Home
  • Mohan Bhagwat: मणिपूरमध्ये हिंसाचार झाला नाही, तो षडयंत्र रचून भडकवला गेला: मोहन भागवत

Mohan Bhagwat: मणिपूरमध्ये हिंसाचार झाला नाही, तो षडयंत्र रचून भडकवला गेला: मोहन भागवत

नागपूर : मणिपूरमध्ये यावर्षी उसळलेल्या हिंसाचारावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर रेशीमबाग येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिवस उत्सवात बोलताना संघप्रमुख म्हणाले, “मणिपूरमध्ये जो…

बारा वर्षांपूर्वीच ‘मणिपूर’ने घातली होती साद, तेव्हा अण्णा हजारे म्हणाले होते…

अहमदनगर : मणिपूरमधील सध्याच्या घटनांवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘मणिपूरमधील घटना निंदनीय आहेत, मात्र यावरील केंद्र सरकारचे मौन अधिक चिंतानक आहे,’ असे हजारे यांनी…

पेटलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येईना, तुम्ही कसले विश्वगुरू? राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई : गेल्या ७० दिवसांपासून धुमसलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येत नाही आणि इथे बसून तुम्ही जगाचे प्रश्न सोडवू इच्छिता, त्यांचे भक्त त्यांना विश्वगुरु म्हणवतात. त्यांना मला सांगायचंय आधी पेटलेलं…

कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल, मुलाच्या फोनने वडील हादरले, पवारांनी सूत्रे हलवली आणि…

बारामती : ‘बाबा, हिंसाचार खूपच वाढलाय, सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. कोणत्याही क्षणी माझ्या हॉस्टेलवरही हल्ला होऊ शकतो. कदाचित हे माझे शेवटचे बोलणे असेल, अशा भयंकर संवादाचा फोन मणिपूर…

You missed