निवृत्त कर्नलच्या भन्नाट जुगाडाने शेतकऱ्यांचा जीव वाचणार, भंगारात गेलेल्या बसमुळं होणार फायदा
पुणे:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून एक मागणी आहे ती म्हणजे शेतीसाठी दिवसा वीज असणे. रात्री शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासून, सापांपासून धोका असतो. रात्री अपरात्री जेव्हा वीज असेल तेव्हा…