बाळासाहेब थोरात यांचा नवा बॉम्ब, महाराष्ट्राचं राजकारण तापणार? नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या राजकारणात आता मतदारांच्या याद्यांवरुन नवं राजकारण तापताना दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप केला जातोय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील याबाबत खळबळजनक दावा केला…
Raj Thackeray: तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ, मॅच फिक्स आहे; राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले, सत्ताधाऱ्यांनाही ऐकवलं
Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: निवडणूक…