‘सरकारची नीती पक्की, ओबीसी समाजाच्या ताटातलं काहीच काढणार नाही….;’ मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमधील कार्यक्रमात ओबीसी समाजाला दिलासा दिला. मराठा आरक्षणाने ओबीसींचे नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले. निजाम काळातल्या नोंदी ग्राह्य धरल्या जातील, ज्यामुळे मराठवाड्यातील लोकांना प्रमाणपत्र मिळण्यास…