राज्यात धरणांमध्ये केवळ ३७ टक्के पाणीसाठा; पुण्यात सर्वात कमी तर सर्वाधिक पाणी विदर्भातील शहरात
Water Storage in Maharashtra Dams : राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठी असून सर्वात कमी पुण्यात आहे. तर सर्वाधिक पाणीसाठी अमरावती शहरात आहे. महाराष्ट्र टाइम्स मुंबई : राज्यातील तापमान वाढत असताना…