पुजाऱ्यांच्या अतिलोभीपणापासून सुटका करण्यासाठीच कायदा; राज्य सरकारची हायकोर्टात स्पष्टोक्ती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘पंढरपूर मंदिरे कायदा हा सन १९७३ मध्ये विशिष्ट परिस्थितीमुळे आणण्यात आला. पंढरपूर देवस्थानातील पुजाऱ्यांच्या अतिलोभीपणापासून भक्तांची सुटका व्हावी आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे हितरक्षण व्हावे हाच हेतू…