Anil Deshmukh: धान, संत्री, सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Anil Deshmukh: नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीच्या झाडांवर बुरशीचा रोग आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन नुकसान झाले आहे. deshmukh fadnnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर: राज्य…