भाजपकडून आरक्षणमुक्त भारतचा प्रयत्न सुरू, त्यामुळेच मोदीही…, नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
सातारा: भाजप गॅरंटी शब्द वापरत आहे. पण हा शब्द आमचा असून त्यांनी चोरला आहे. या गॅरंटीला त्यांनी अपमानीत केले आहे. त्यांची गॅरंटी आता संपली आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…