सुधरा अन्यथा टाळे ठोका! शिक्षण संस्थांना चंद्रकांत पाटलांचा इशारा; जूनपासून ‘एनईपी’ सक्तीचेच
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे येत्या जून २०२४ पासून प्रत्येक शिक्षण संस्थेला नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी ही करावीच लागेल. त्याशिवाय विद्यापीठांशी संलग्नता मिळणार नाही. महाविद्यालयांनो…