आठ दिवस कडक उपवास, अन्नाचा घास घेण्याआधी काळाचा घाला; भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू
Jalgaon News : अपघात झालेले पाचही तरुण अत्यंत श्रद्धाळू होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी कडक उपवास धरला होता, त्यांनी घरात अन्न आणि पाणी देखील प्राशन केले नव्हते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…