Third Mumbai Railway Network: तिसऱ्या मुंबईत धावणार लोकल ; रेल्वेचे जाळे विस्तारणार, ‘एमआरव्हीसी’ कडून आराखड्याचे काम सुरू
Third Mumbai Railway Network:तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाला वेग आलेला आहे. तिसऱ्या मुंबईत रेल्वेजाळे विस्तारणार असून विस्तारीकरणाच्या आराखड्याचे काम एमआरव्हीसी कडून सुरू झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) महेश चेमटे, मुंबई : तिसऱ्या…
‘मिठागर, खारफुटी, जलस्रोत नष्ट होणार’; तिसरी मुंबई वादाच्या भोवऱ्यात, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Navi Mumbai News: तिसऱ्या मुंबई प्रकल्पाचं काम सुरू होण्यापूर्वीच ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कायद्यांचे उल्लंघन आणि पर्यावरणीय धोक्याचा आरोप केला जात असून, एमएमआरडीए विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.…
तिसऱ्या मुंबईचा कणा, 104 गावांमधून मार्ग, 6 महामार्गांना जोडणार; 14 पदरी ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’ला मंजुरी
Virar-Alibaug Corridor Phase 1: ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधील 104 गावांमधून विरार-अलिबाग कॉरिडोर बांधला जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या या मार्गामुळे मोठा फायदा…