मनसेच्या अविनाश जाधवांची शिंदेंवर टीका, थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा, मोर्चा काढण्याची घोषणा
ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवरुन मनसे आक्रमक होताना दिसत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच मोर्चा काढणार असल्याची देखील घोषणा केली आहे.…
ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करा, याविरोधात ‘ट्रॅफिक मोर्चा’ काढू : अविनाश जाधव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Sep 2025, 3:34 pm आम्ही नियम पाळतो, मात्र संपूर्ण ठाणे शहरात वाहतूक कोंडीची स्थिती….असताना सर्वसामान्यांवर नियम पालनाच्या नावाखाली दंड ठोठावणे…चुकीचे असल्याचे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त…