• Thu. Sep 3rd, 2026

जायकवाडी धरण प्रकल्प

  • Home
  • मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात एकूण २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू…

संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पाणीटंचाईचे संकट; पाण्याविना नागरिकांचे हाल

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लांबणीवर पडलेल्या पावसामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. जायकवाडी प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांनी तळ गाठला…

You missed