जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले, Chhatrapati Sambhajinagar शहराची तहान भागणार, 30 वर्षांच्या संघर्षाला न्याय मिळणार
छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरणाचे पाणी नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले आहे. नक्षत्रवाडीपर्यंत पाणी पोहोचताच या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्माचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद शब्दांमध्ये…