आपल्याला समतेचे राज्य निर्माण करायचे आहे – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
कोल्हापूर: आता आपण एका वेगळ्या वळणावर आलो आहोत. आपल्याला समतेचे राज्य निर्माण करायचे आहे. अद्याप समाजात समतेचा राज्य निर्माण झालेलं नाही. काही जण म्हणत आहेत की, आता समतेच राज्य निर्माण…