लग्न आटोपलं, वऱ्हाड निघालं, वाटेतच बसचा टायर फुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं अन्…
चंद्रपूर: लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडींच्या खासगी ट्रॅव्हल्सचा गावाकडे परतताना भीषण अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये एकूण ३५ वऱ्हाडी बसले होते. पळसगाव (चिखलगाव) जवळ ट्रॅव्हल्सचा मागील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण…