यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा; नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन, बैठकीत अनेक मंडळांना मार्गदर्शन
Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. मंडळांना ऑनलाइन…
एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे भद्रोत्सवाची परंपरा? वाचा सविस्तर
सातारा: तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे, की त्या गावामध्ये गणपती बसविला जात नाही. गणेशोत्सव ‘भद्रोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सव…