कोकणवासियांचा परतीचा प्रवासही त्रासाचा; गाड्या दादर-ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार, कोणत्या एक्सप्रेसवर परिणाम?
CSMT Railway Station: मे महिना संपत आल्यामुळे कोकणवासियांना मुंबईच्या दिशेने पुन्हा यायला सुरूवात केली असून सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील कामांमुळे अनेक गाड्या दादर आणि ठाण्यापर्यंत धावणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…