विदर्भातील १५८४ शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये जीवनयात्रा संपवली, शेतकरी नेत्यानं कारणं सांगितली
रवी राऊत, यवतमाळ: शेतकऱ्यांचा वार्षिक महत्वाचा पोळा सण नुकताच महाराष्ट्रभर साजरा झाला. आता गणरायाचे आगमन होत आहे. हे होत असताना विदर्भात वर्षभरात शेतकऱ्यांच्या १५८४ आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या…