कापूसकोंडीनं संताप, अखेर अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी कापसात गाडून घेतलं, सरकार मार्ग काढणार का?
प्रसाद शिंदे, अहमदनगर : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाच्या दरवाढीची गेल्या पाच महिन्यांपासून वाट पाहिली. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे विविध मार्गानं दरवाढी साठी आवाज उठवला. राज्यातील काही नेत्यांनी देखील कापूस उत्पादक…