Maharashtra Heatwave : कडाक्याचं ऊन, उष्माघाताचा धोका वाढला, ‘दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडू नका’, गिरीश महाजन यांचं आवाहन
मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन आहे. राज्यात उष्णतेची लाट आहे. उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 4 ते 12 या वेळेत घराबाहेर…