• Sat. Sep 21st, 2024

shinde-fadnavis govt

  • Home
  • राजकीय स्वार्थाशिवाय इतकी लोकं बोलावली जातात का? महाराष्ट्र भूषण दुर्घटनेवरुन राज यांचा निशाणा

राजकीय स्वार्थाशिवाय इतकी लोकं बोलावली जातात का? महाराष्ट्र भूषण दुर्घटनेवरुन राज यांचा निशाणा

नवी मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनात बोलावून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आला असता. खारघरमध्ये इतकी लोकं बोलावून कार्यक्रम करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. सकाळऐवजी हा…

शिंदे-फडणवीस सरकारबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला धोका नाही, त्या अफवा

नागपूर :विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या सरकारला कोणताही धोका नाही. १६ आमदार…

CM म्हणजे करप्ट माणूस, हे सरकार घोटाळेबाज; शिवगर्जना सभेतून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी गोरेगावातील शिवगर्जना सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सीएम याचा अर्थ आता नवीन लावला जाणार आहे. सीएम म्हणजे…

You missed