Authored byमानसी देवकर | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 8:59 pm केंद्र सरकारने देशभरात जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांनी या निर्णयाचं कौतुक केलं आहे. सरकारने चांगला निर्णय घेतला असं म्हणत जरांगेंनी याचं स्वागत केलं. तसेच आता ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवा अशी मागणी देखील केली. Post navigation Dombivli News : वाद टोकाला गेला आणि होत्याचं नव्हतं झालं, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचं प्रेयसीसोबत भयंकर कृत्यPrati Tuljapur : ठाण्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रति तुळजापूर मंदिर खुले, देवी भक्तांची पहिल्याच दिवशी उसळली गर्दी
Maharashtra Live News 20th September 2026 : उंच झोपड्यांवर हातोडा, चौदा फुटांवरील ३४ हजार बांधकामांवर कारवाई होणार Sep 20, 2026 MH LIVE NEWS
Nashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई! 48.81 लाखांचा अन्नसाठा जप्त, फ्राईड ओनियन, खाद्यतेलाचा समावेश Sep 20, 2026 MH LIVE NEWS
संजय शिरसाटांनी मौन सोडलं,जरांगेंवर बोलले | Sanjay Shirsat On Manoj Jarange Sep 20, 2026 MH LIVE NEWS
Pankaja Munde: तिकडे कोणी काजू, बदाम खाण्यासाठी गेले नव्हते; पंकजा मुंडेंनी विरोधकांना फटकारलं Sep 20, 2026 MH LIVE NEWS