Authored byमानसी देवकर | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 8:59 pmकेंद्र सरकारने देशभरात जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांनी या निर्णयाचं कौतुक केलं आहे. सरकारने चांगला निर्णय घेतला असं म्हणत जरांगेंनी याचं स्वागत केलं. तसेच आता ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवा अशी मागणी देखील केली. Post navigationDombivli News : वाद टोकाला गेला आणि होत्याचं नव्हतं झालं, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचं प्रेयसीसोबत भयंकर कृत्यPrati Tuljapur : ठाण्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रति तुळजापूर मंदिर खुले, देवी भक्तांची पहिल्याच दिवशी उसळली गर्दी
‘टेन्शन घ्यायचं नाही, बिंधास्त अभ्यास करा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागवल्या पालिकेच्या शाळेतील आठवणी – महासंवाद Jun 15, 2026 MH LIVE NEWS
कलमठ येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात; शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन – महासंवाद Jun 15, 2026 MH LIVE NEWS
‘गुणसागर निर्गुणी’ मधून उलगडणार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या अमूल्य संगीत रचनांचा सुरेल ठेवा – महासंवाद Jun 15, 2026 MH LIVE NEWS