Authored byसूरज सकुंडे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम22 Apr 2025, 2:20 pm
सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा म्हणून काही दिवसांपूर्वी परभणी ते मुंबई मार्च काढण्यात आला होता. या मार्चवरून सुजात आंबेडकरी नेत्यांवर टीका केली होती. या टीकेला परभणीतील आंबेडकरी नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.