• Sat. Jun 6th, 2026

    मराठवाड्यात शांतता हवी असेल तर मनोज जरांगेंच्या मुसक्या आवळा, नवनाथ वाघमारेंचा घणाघात

    मराठवाड्यात शांतता हवी असेल तर मनोज जरांगेंच्या मुसक्या आवळा, नवनाथ वाघमारेंचा घणाघात

    Produced byविश्रांती शिंदे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2025, 4:23 pm

    ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.ते म्हणाले, मनोज जरांगेला प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून काही तरी उलट सुलट बोलायचं.मीडियामध्ये राहण्यासाठी मनोज जरांगे केविलवाणी प्रयत्न करत आहे.धनंजय मुंडे दोषी असतील तर न्यायालय नक्कीच त्यावरती कारवाई करेल. जरांगेंना बारामतीला पाठवलं तरच मराठवाड्यातील मराठा-ओबीसी वाद शांत राहील.एकीकडे फडणवीस ओबीसी आमचा डीएनए म्हणतात आणि दुसरीकडे जरांगेंवरती..पडदा टाकायचे काम करतात, येणाऱ्या काळामध्ये फडणवीसांना हे परवडणार नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed