Authored byमानसी देवकर | Contributed byअनंत पाताडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम8 Feb 2025, 3:30 pm
दिल्लीतील विधानसभा निकालावर भाजप नेते नितेश राणेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्लीकरांनी पंतप्रधान मोदींवर ठेवलेल्या विश्वासाचा हा विजय असल्याचे राणे म्हणाले. यावेळी राणेंनी राहुल गांधी, सुप्रिया सुळे व संजय राऊतांवर देखील निशाणा साधला. ईव्हीएमवर बोलणारी तीन माकडं आज गायब आहेत, अशी टीका राणेंनी केली.