#beednews #beedfarmer #droughtbeed #farmercalltobharane #dattatraybharneपावसाळा सुरू होऊन ३ महिने लोटलेत..अजूनही पावसानं हजेरी न लावल्यामुळे शेतकरी हतबल झालाय..पाणी नाही. चारा नाही, ५० गाई जगावयच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय..बीडमध्ये शेतकरी कुंडलिक जगताप यांनी थेट कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन लावलाय..भरणे काय म्हणालेत पाहुया