स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत होत असलेला घोडाबाजार पाहता ही निवडणूक गुप्त मतदानाने नव्हे तर हात वर करून घ्यावी !” अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत याबाबतचे प्रश्न विचारा हा घोडेबाजार सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.ऐका जयंत पाटील नेमकं काय म्हणालेत