• Wed. Jul 22nd, 2026
    शांत रहा, आपण तोडगा काढू; मनोज जरांगेंचं मराठा, धनगर समाजाला आवाहन

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सोलापूरमधील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादाप्रकरणी मराठा नेते मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणामुळे वातावरण चिघळू नये यासाठी मनोज जरांगे यांनी मराठा आणि धनगर समाजाला शांततेचं आवाहन केलंय. तसंच या संपूर्ण घटनेमागे कुणाचा डाव आहे का, असा सवालही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.

    राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाचा संकल्प अधिक दृढ –  मंत्री मंगल प्रभात लोढा   – महासंवाद
     ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियानाद्वारे आधुनिक, स्वावलंबी शहरे घडविणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
    दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकास आराखड्यासह चित्रपट धोरणाचा मसुदा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना सादर – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed