राज्यभरात होळी सणाच्या पूर्वसंध्येला आनंदाचं वातवरण आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील नागरीक अनेकदा गावाकडे जातात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यभरात होळी सणाच्या पूर्वसंध्येला आनंदाचं वातवरण आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील नागरीक अनेकदा गावाकडे जातात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.