• Thu. Mar 12th, 2026
    पालकमंत्र्यांच्याच विभागात १०० कोटींचा भ्रष्टाचार? शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमधील ठेकेदारांची…कोट्यवधी रुपयांची बिले मोठ्या प्रमाणावर रखडली आहेत. एकीकडे ठेकेदार आर्थिक विवंचनेत असताना, दुसरीकडे जळगाव जिल्ह्याच्या…पाणीपुरवठा योजनांमध्ये तब्बल १०० कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा…अत्यंत गंभीर आरोप रमेश माणिक पाटील यांनी केला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed