मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणा…संदर्भात कारवाई सुरू केली होती पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले.आणि ते मात्र वर्गीकरणाची कारवाई करताना चालढकल करत आहेत.त्यांनी दोन वेळेस वर्गीकरणासाठी मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे कुठेतरी…मातंग समाज प्रचंड दुखावला आहे आणि या दुखावलेल्या मातंग समाजाने…आज हजारोंच्या संख्येने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.मातंग समाजाला जर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळात…मातंग समाज भाजपला त्याची जागा दाखवेल असा इशारा देखील दिला आहे.