• Sun. Jun 7th, 2026
    २०० दिवस माझ्यासह जिल्ह्याची बदनामी, दोनदा वाचलो; धनंजय मुंडे अखेर बोललेच

    Maharashtra Times

    ठाण्यात रविवारी (२७ जुलै) वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले.या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी २०० दिवस बदनामी सहन केल्याचे सांगितले.माझ्यासहित जिल्हा व जातीची देखील बदनामी करण्यात आल्याचे मुंडे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed