• Sat. Mar 7th, 2026

    राऊतांनी पत्राचाळीतल्या मराठी माणसाला 14 वर्ष नरकात ठेवलं; पुस्तकावरुन प्रसाद लाड संतापले

    राऊतांनी पत्राचाळीतल्या मराठी माणसाला 14 वर्ष नरकात ठेवलं; पुस्तकावरुन प्रसाद लाड संतापले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    संजय राऊत हे रोज प्रसिद्धीत राहण्यासाठी काही न काही उद्योग करत असतात. संजय राऊत यांनी कारागृहात राहून १०० दिवसांत ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले, परंतु पत्राचाळीतील गोरगरीब मराठी माणसांना १४ वर्ष नरकात ठेवण्याचे काम ज्या राऊतांनी केले, त्यांनी त्याच्यावर देखील एक पुस्तक लिहिले असते तर बरे झाले असते. अशी टीका प्रसाद लाडांनी संजय राऊतांवर केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed