• Fri. Mar 13th, 2026
    रत्नागिरीतील मच्छिमारीसाठी प्रतिबंध क्षेत्र जाहीर, संवेदनशील ठिकाणी बोट दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश

    Maharashtra Times 10 May 2025, 9:52 am

    भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्यात.. राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी विशेष आदेश काढले, ज्यात संवेदनशील ठिकाणी आढळल्यास शूट टू किल अर्थात दिसताक्षणीच गोळी झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरीतील मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तसे पत्रक जारी केलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed