भयंकरच! वर्दळीच्या रस्त्यात तरुणाचा धिंगाणा, भरदिवसा कोयत्याने वाहनांवर वार, दहशतीच्या प्रकारानंतर….
Dharashiv Crime: धाराशिवमध्ये भर रस्त्यात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. बार्शी नाका परिसरात हा युवक सुमारे १५ मिनिटे वाहनचालकांना आणि नागरिकांना धमकावत होता. या घटनेमुळे परिसरात…
नेते म्हणायचं आणि मागणं खेळी करायच्या, मला जमत नाही; गारटकर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Nov 2025, 8:33 pm Follow राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व…
शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर – महासंवाद
चंद्रपूर, दि. 16 : संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार दिले आहेत. हे अधिकार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी न्यायिक अधिका-यांची आहे. नवीन होणारी इमारत सोयीसुविधा युक्त आणि सुसज्ज असली तरी शेवटच्या घटकाचा…
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी : राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद
मुंबई, दि. 16 : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे. हे सर्व रोखण्यासाठी नैसर्गिक…
येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका) : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचारात वापर, संशोधन अशा विविध…
स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमुल्य योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत केली. तसेच महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून…
‘काही लोक गणतीतच धरत नाहीत’; गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली खंत
आगामी काळात राज्यातील अनेक शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. असं असताना जळगावमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत निवडणूक लढण्यासाठी सन्मानाने जागा हव्या असल्याचं मंत्री…
वांद्रे किल्ल्यावर दारु पार्टीचं आयोजन, ‘संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग?’ ठाकरे सेनेचा सवाल, पाहा धक्कादायक व्हिडिओ
Bandra fort alcohol party: मुंबईतील वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांवर अशा पार्ट्या…
देश पारतंत्र्यात असताना जैन आचार्य जवाहरलाल महाराजांकडून लोकांमध्ये पुनर्जागृतीचे कार्य – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद
मुंबई, दि. 16 : जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये धर्म पुनर्जागृतीचे कार्य करीत असताना स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा…
माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.16 (विमाका) :– महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले दिवगंत वसंतराव नाईक यांनी राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी केलेली जलसंधारणाची कामे तसेच अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णतेसाठी राबविलेल्या उपक्रमांचा आजही राज्याला मोठा लाभ होत आहे.…