उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत – महासंवाद
Milind Kadam M4B मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी ‘एक नंबर’ वर ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल, ती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाकडून तयारी आहे, अशी ग्वाही…
एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. १३: एसटीच्या ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाहीर केला.…
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू – महासंवाद
मुंबई, दि. १३ : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२५-२६ मध्ये हे अभियान राबविण्यासाठी ८६.७३ कोटींची अर्थसंकल्पीय…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बसेसची संख्या वाढवा – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करावे. जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून त्या प्रमाणात बसेस देऊन परिवहन सेवा सक्षम करावी,…
पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य – महासंवाद
मुंबई, दि. १३ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच इतर सर्व संस्थांमधील विविध पदभरतीसाठी दिव्यांग उमेदवारांसाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे, याबाबतचा शासन…
राज्य एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत शासन सकारात्मक – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. १३ : राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण…
अन्नसुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा– मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद
नाशिक, दि. १३ (जिमाका): अन्नाची गुणवत्ता सुनिश्चिती तसेच अन्नाचे उत्पादन, प्रकिया, वितरण व विक्री यांचे नियमन अन्न व मानके कायद्यान्वये करण्यात येते. शासनस्तरावर या कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी जगजागृतीसह नागरिकांचा सहभाग…
पनवेलमधून १३ हजार किलो फराळ सीमेवर; दिवाळीपूर्वी १५ हजार सैनिकांपर्यंत पोहोचणार लाडू, चिवडा
Diwali 2025: लेह, सियाचीन, तवांग, अरुणाचल प्रदेश, गुवाहाटी, जम्मू-कश्मीर, पुंछ, राजस्थान, बारमेर, जैसलमेर अशा देशाच्या सर्वच्या सर्व सीमेवर फराळ पोहचेल याची व्यवस्था केली गेली आहे. diwali faral 2025(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शन – महासंवाद
मुंबई, दि. १३ : हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) च्या अमृतमहोत्सवानिमित्त २० वे रिजनल कन्व्हेन्शन ताज लँड्स एंड, वांद्रे येथे पार पडले. दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शन पर्यटन…
वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १३: वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात १५ नोव्हेंबरपर्यंत टॅक्सी, रिक्षा चालकांना मीटरवर आधारित सेवा सुरू करण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. या क्षेत्रात मीटरवर आधारित टॅक्सी, रिक्षा सेवा १५…