पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार – महासंवाद
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी…
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आकांक्षित तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान – महासंवाद
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): नीती आयोगाच्यावतीने जिल्ह्यातील पुसद व झरी जामणी या तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयोगाच्यावतीने या तालुक्यांना संपूर्णता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामासाठी गौरविण्यात…
रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा -पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): अलिकडे प्रत्येकाचेच जीवनमान, दैनंदिन सवयी व खानपान बदलले आहे. सकस, पोषक आहाराऐवजी घातक अशा गोष्टींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शरीर निरोगी आणि उत्तम राहण्यासाठी प्रत्येकाने नैसर्गिकरीत्या…
नशिराबाद आता विकासाच्या केंद्रस्थानी – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
नशिराबादमध्ये १४ कोटी रुपयाच्या कामाचे लोकार्पण, ८ कोटींच्या कामाचे भूमीपूजन जळगाव दि. १८ (जिमाका): नशिराबाद गावाचे आता झपाट्याने शहरात रूपांतर होत आहे. विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग या दळणवळणाच्या सुविधेमुळे शहराचा मोठा…
राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे – महासंवाद
पुणे दि. १८: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे, राज्यातील…
नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याचे कार्य सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १८: इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो आहे. नागपूरसह इतर ठिकाणी ही तलवार…
ऑरेंज व यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिक व प्रशासनाने सतर्क राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.१८, (विमाका): भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर परभणी, हिंगोली, नांदेड…
राज्याच्या जडणघडणीत वसंतराव नाईक यांचा अत्यंत मोलाचा वाटा -पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद
यवतमाळ, दि.१८ (जिमाका): वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी होता. शेतकऱ्यांना समोर ठेऊन ते धोरण आखायचे. त्यांना सुखी संपन्न करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी धोरणे आणली. शेती, सिंचन, वीज, उद्योग…
धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार – महासंवाद
मुंबई, दि. १८: कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात शासन कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही. या ठिकाणी पुरातात्त्विक, स्थापत्यशास्त्रीय मूल्य आहे. हे आस्था, श्रद्धा आणि निष्ठेचे…
जळगाव जिल्ह्यातील २९ गावांमध्ये शहीद स्मारक उभारण्यास शासनाची तात्काळ मंजुरी – महासंवाद
जळगाव दि. १८ (जिमाका): जळगाव जिल्ह्यातील सैन्यात सेवारत असताना युद्ध व युद्धजन्य परिस्थितीत धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या शहीद स्मारकांसाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या…