भगूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
नाशिक, दि. १६ (जिमाका): पाणी हा जीवनाचा मुलाधार आहे. दर्जेदार व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे भगूर शहरास नियमित पाणीपुरवठ्यासह विकासाला नवी चालना…
महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका! – महासंवाद
यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे…
महायुतीमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, आमदार सरोज अहिरे यांची भर मंचावरुन अजित पवारांकडे तक्रार
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच भर मंचावर नाराजी व्यक्त केली. मित्रपक्षाच्या नेत्यांकडूनच आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी अजित पवारांकडे केली. यावेळी अजित…
जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
जळगाव दि.१६: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश…
नाशिक रोड न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रियेला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
नाशिक रोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर न्यायालयाचे उद्घाटन नाशिक, दि. १६ (जिमाका) : न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा हा प्रगतीशील समाजाचा पाया आहे. लोकसंख्या आणि…
मोठी बातमी! मुंबईत कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा
मुंबई महापालिकेने कोळसा तंदूर भट्टींवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता मुंबईत खवय्यांना कोळसा तंदूर रोटीचा आस्वाद घेता येणार नाही. पण तरीही तंदूर रोटी खायला मिळणार आहे. मुंबई महापालिकेने विविध हॉटेल्स,…
सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2025, 7:12 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त जळगावमध्ये आले होते.सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सुरेश धस यांनी संतोष देशमुख…
कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
जळगाव, दि. १६: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन…
बीडमध्ये ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू? मुकादमावर आरोप, बीडमध्ये काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2025, 8:02 pm बीडच्या माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथे 32 वर्षीय ऊसतोड मजुराचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता.मुकादमाच्या जाचामुळं ऊसतोड मजूर तणावाखाली असल्याचं आईनं सांगितलं.ऊसतोड मजुरानं…
‘भेट घेतली तरी हेतू एकच’, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भेट घेतली तरी हेतू एकच आहे. कुठल्याही परिस्थितीत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे.…