कोल्हापूर चित्रनगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना – मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १०: कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत…
हिंदी भाषा व साहित्य अकादमीच्या शिष्टमंडळाकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट – महासंवाद
मुंबई, दि. १० : साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांना सन्मानित करण्यासाठी ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाषा शिखर सम्मान’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येणार असून याबाबतची लवकरच…
राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांना सर्वोत्तम सेवा देणे हेच ब्रीद – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण देण्यासह रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा, सुविधा देणे हेच वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून ब्रीद आहे. तसेच सध्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण…
‘दिलखुलास’ मध्ये परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुलाखत – महासंवाद
मुंबई दि. १०: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले ‘रस्ता सुरक्षा अभियान’ व विविध उपक्रम’ याविषयावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार…
राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, गतिमान करा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. १० : आरोग्य विभागांतर्गत राज्यातील नवीन शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच शासकीय रुग्णालयांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, आरोग्य सेवा…
लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती द्या – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई दि. १०: बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. यादृष्टीने परिसरातील विकास कामांना…
‘आयुष्मान भारत’ कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. १० : ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाचे उद्दिष्ट…
प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा बनविणार – पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि.१० : नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नये, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा बनवणार असून, नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात प्रदूषण नियंत्रणासाठी, प्रदूषित पाण्याचा…
मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. 10: रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयीसुविधांचा विकास होऊन मत्स्य उत्पादन वाढणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात ‘मैलाचा…
मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डिजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. 10 – राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश…