• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • ‘वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग’च्या कामाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

    ‘वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग’च्या कामाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

    मुंबई, दि. २३ :- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज वांद्रे- वर्सोवा सागरी मार्गाच्या कामाची पाहणी वांद्रे येथे केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक…

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांची उद्या मुलाखत

    मुंबई, दि. 23 : चर्मकार समाजातील बांधवांचा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक विकास होण्यासाठी शासनस्तरावर विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रम व योजनांचा लाभ पात्र लाभार्थींनी घ्यावा,…

    धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर – मंत्री डॉ. तानाजी सावंत

    मुंबई, दि. २३ :- आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य…

    पशुधनाची काळजीपूर्वक सुश्रुषा करा, लम्पी चर्मरोगावर मात करा

    गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन त्यांची योग्य सुश्रुषा करणे गरजेचे आहे. 20 टक्के औषधोपचार व 80 टक्के सुश्रुषा या सुत्रानुसार लम्पी चर्मरोगावर मात…

    ‘चांद्रयान-३’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. 23 :- ‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी…

    कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सजग राहण्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचे आवाहन

    औरंगाबाद, दि. 23 (जिमाका)- मराठवाडा विभागात आतापर्यंत पर्जन्यमान कमी झाले आहे. आतापर्यंतच्या पावसाळ्यात 50 दिवस कोरडे राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्हा प्रशासनांनी सजग राहावयाचे आहे. पावसाने अधिक ओढ…

    ‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना

    मुंबई दि. २३: भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले…

    सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून वस्तू व सेवा कर भवनाच्या कामाची पाहणी

    मुंबई, दि. २३ : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज वडाळा (मुंबई) येथील निर्माणाधीन वस्तू व सेवा कर भवन इमारतीची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास…

    वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’साठी १०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत

    मुंबई, दि. २३ : सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांपैकी अकरावी व बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर…

    ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. २३ :- ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही…