• Thu. Jul 2nd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाला त्वरित सादर करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाला त्वरित सादर करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    जिल्हा प्रशासनाकडून श्रीक्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासाचा 173 कोटीचा आराखडा सादर सोलापूर, दिनांक 24( जिमाका) :- जिल्हा प्रशासनाने श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी केलेला 173 कोटी 26 लाख 67…

    उपचाराअंती रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसू द्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आरोग्य यंत्रणेला सुचना

    चंद्रपूर, दि. 24 : रुग्णालयात उपचाराकरीता आलेल्या नागरिकाच्या चेहऱ्यावर वेदना असतात. मात्र उपचार केल्यानंतर परत जाताना त्याच्या चेह-यावर आनंद आणि समाधान दिसेल, या भावनेने आरोग्य केंद्रावर काम व्हावे, अशी अपेक्षा…

    पालकमंत्री संजय राठोड पूरग्रस्तांच्या दारी

    यवतमाळ, दि 24 (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पूरग्रस्त ग्रामीण भागाच्या पाहणी करीत आहे. नुकसानग्रस्तांच्या दुःखात सहभागी होऊन मदतीबाबत आश्वस्त केले. ठिकठिकाणी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला.…

    सरदार ॲग्रो फर्टिलायझर राज्य परवाना निलंबित

    जळगाव, दि.24 जुलै (जिमाका) – गुजरात मोरबी येथील सरदार ॲग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांचे ९९७.२० हेक्टरबाधित झाल्यामुळे या कंपनीचा राज्य परवाना…

    शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विचार करावा – राज्यपालांची आरोग्य विभागाला सूचना

    मुंबई, दि. २४ : रुग्ण दगावला आणि शव नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नसली, तर ग्रामीण भागात रुग्णाच्या नातलगांना नाईलाजाने शव उचलून न्यावे लागते. त्यामुळे राज्याने मृत व्यक्तींना नेण्यासाठी शववाहिका सेवा उपलब्ध…

    प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढविण्याची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी

    मुंबई, दि. २४ : चंद्रपूरसह राज्यात विविध भागात झालेल्या आणि अजूनही काही भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या नोंदणीची मुदत वाढवावी, अशी मागणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य…

    इरशाळवाडी येथील आपत्ती बाधित कुटुंबांना आदिवासी विकास विभागामार्फत ४१ लाखांची मदत – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    मुंबई, दि. २४ : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत इरशाळवाडी, जि. रायगड येथील नैसर्गिक आपत्तीबाधित आदिवासी कुटुंबांना ४१ लाखांची मदत दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविण्यासाठी करण्यात आली आहे. याबाबतचा निधी एकात्मिक आदिवासी विकास…

    देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्चशिक्षणाची संधी : शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 24 : देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम (IIM), आयआयआयटी (IIIT), एन‌आटी (NIT), आयआयएससी (IISc), आयआयएसइआर (IISER) या शैक्षणिक संस्थांसह केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च…

    विधानपरिषद लक्षवेधी

    समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. २४ : समाज माध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी…

    मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

    मुंबई, दि. 24 : राज्यात 20 जुलैपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण…

    You missed