• Wed. Jul 1st, 2026

    Month: July 2023

    • Home
    • काहीही सहन करेन, माझ्या आईबापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा दादांना इशारा

    काहीही सहन करेन, माझ्या आईबापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा दादांना इशारा

    मुंबई : लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी… बाकी कुणावरही बोला पण माझ्या आई आणि बापाचा नाद करायचा नाय, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या…

    अजित पवारांनी सर्वात मोठा डाव टाकला; शपथविधीआधीच्या ‘त्या’ पत्रानं शरद पवारांना शह

    maharashtra political crisis: राष्ट्रवादी कोणाची यावरुन सुरू असलेला संघर्ष निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवारांनी ४० आमदारांचं पत्र आयोगाला पाठवलं आहे.

    जी २० देशांनी आव्हानांवर मात करण्यासाठी एक कुटुंब भावनेने कार्य करावे – केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

    मुंबई, दि. 5 : जी 20 देशांनी जगासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी मतभेदांपलीकडे जाऊन विचार करण्याचे आणि आपण एक कुटुंब आहोत या भावनेने जागतिक कल्याणासाठी कार्य करण्याचे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि…

    मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू – महासंवाद

    गडचिरोली, दि. ५ : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या…

    वेगवान निर्णयांमुळे जिल्ह्याचा विकास गतिमान विकासकामांसोबतच योजनांच्या अंबलवजावणीत जिल्हा अग्रेसर

    शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे व पर्यायाने जिल्ह्याचा व राज्याचा विकास करणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. या धोरणाला अनुसरून सध्या राज्य शासनाचे काम सुरू आहे.…

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून नव उद्योजकाची भरारी !

    राज्याच्या विकासाला चालना मिळवी यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी युवकांना व्यापक संधी निर्माण करुन देण्यासाठी भर देण्यात येत आहे. राज्यातील सुक्षिशित बेरोजगार…

    शेतकऱ्यांनो त्वरा करा; या योजनेसाठी उरला थोडाच कालावधी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. २०२३-२४ या वर्षात राज्यात ही पीकविमा योजना बीड…

    हॅलो, मी डीसीपी बोलतोय… तोतया अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळण्याच्या घटनांत वाढ

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पोलिस, कस्टम किंवा सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाइन पैसे उकळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधी काहीतरी कारण सांगून जाळ्यात खेचायचे आणि नंतर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी…

    बेस्टप्रवासी असुरक्षित; सहा महिन्यांत सहा बेस्ट गाड्यांना आग लागण्याच्या घटना

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांना गेल्या सहा महिन्यांत आग लागण्याच्या सहा घटना घडल्या आहेत. या सर्वच घटनांमध्ये भाडेतत्त्वावरील बसगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहे. बसला…

    केवळ एक रुपयात मिळणार शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ

    राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात अनेकदा नुकसान झाले आहे. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी पिक विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, त्याचा…

    You missed