महिलांची वारंवार काढायचा छेड, संतापलेल्या तरुणांनी गावगुंडाला दाखवला इंगा, अन् होत्याचं नव्हतं झालं
नागपूर: उमरेडमधील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखलापार येथे शुक्रवारी तीन तरुणांनी एका गावगुंडाची हत्या केली. मृतक हा रोज गावातील महिलांची छेड काढत असे. यावरून त्याची गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली.…
अनेक योजनांच्या लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून लाभ
नागपूर,दि.२९ : सामाजिक न्याय विभागाने जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला आज लाभार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. वसतीगृहाच्या मुलांपासून तर तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर साऱ्याच घटकातील…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मेट्रो स्थानकांची पाहणी – महासंवाद
पुणे, दि.२९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी…
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासन प्रयत्नरत – उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव वि.सी. रस्तोगी
नवी दिल्ली, २९: प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे प्रयत्नरत असून, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ची राज्यात प्रभावी अंमलबजावणीविषयी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव,…
वंचितांच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला नागपूरात उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्रातील पहिला प्रयोग; लाभार्थ्यांच्या भरघोस उपस्थितीने यशस्वी नागपूर, दि.29 : सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकारात महाराष्ट्रामध्ये प्रथमच केवळ अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय घटकाच्या शेकडो लाभार्थ्यांना ‘शासन…
शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई (दि. 29) – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीत शेतीमालाला…
न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
मुंबई, दि. 29 : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी (दि. 29 जुलै) झालेल्या एका…
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच
मुंबई, दि. 29 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य…
केवळ मंजुरी आणली म्हणजे MIDC होत नसते, सुजय विखेंनी पवारांना ‘ते’ गणित समजावून सांगितलं
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न सध्या राज्यात गाजत आहे. अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेरही हा मुद्दा पेटला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील श्रेयवाद…
शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! मोसंबीच्या लागवडीत घसरण; नंतर ३ एकरात लावले खजूर अन्…
जालना: जिल्ह्यातील शेतकरी आता त्यांच्या शेतीत नवनवे प्रयोग करीत आहेत. अभ्यासपूर्ण माहिती घेऊन केलेले हे प्रयोग तुफान यशस्वी ठरत असल्याने भरघोस आर्थिक उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या तोंडावर हसू फुलले आहे. जालना जिल्ह्यातील…