• Sat. Jun 20th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • शासनाचे महत्त्वाकांक्षी महाराजस्व अभियान मिशन मोडवर राबवावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    शासनाचे महत्त्वाकांक्षी महाराजस्व अभियान मिशन मोडवर राबवावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने दि. 26 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यात महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय…

    बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावाला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान

    नवी दिल्ली, दि. 4 : बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या ग्रामपंचायतीला नळाद्वारे नियमित स्वच्छ पाणीपुरवठा आणि त्याचे देखभाल व व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ ने केंद्रीय जलशक्ती…

    श्री श्री रविशंकर ग्रामीण विकास संस्थेच्या कौशल्य विकास केंद्राचा कृषिमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

    अमरावती, दि. ४ : श्री श्री रविशंकर ग्रामीण विकास संस्थेच्या प्रेमकिशोर सिकची कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज वलगाव येथे झाला. केंद्राद्वारे कुशल मनुष्यबळनिर्मिती होऊन ग्रामीण…

    कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ

    मुंबई, दि.4: मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमार्फत आज मुलुंड आणि ठाणे येथे झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यास नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.…

    शासनाच्या विविध योजनांचा जळगाव जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

    जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची चित्ररथ, एलईडी रथाच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल,…

    आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये आश्रमशाळांची भूमिका महत्त्वाची – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण – महासंवाद

    मुंबई दि 3:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण झाले. विलेपार्ले येथे ‘मटा सन्मान’ २०२३ हा सोहळा झाला. मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टीव्ही…

    मातंग समाजाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेणार – मंत्री संजय राठोड

    मुंबई, दि. 3 : महाराष्ट्रातील मातंग समाजाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या समाजाच्या विविध मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…

    इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

    मुंबई, दि. ३ – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून…

    शेतकऱ्यांनी नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळावे – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

    सांगली दि. ३ (जिमाका) : रासायनिक खते, पाण्याचा अतिवापर यामुळे शेतीत नापिकतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता नैसर्गिक, सेंद्रिय, ऑरगॅनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. कृषी विभागाने यासाठी नियोजन करावे, त्यास शासन…

    You missed