• Thu. Jun 25th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर – राज्यपाल रमेश बैस

    महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर – राज्यपाल रमेश बैस

    येणाऱ्या २५ वर्षात भारत विकसित देश बनेल – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल मुंबई, दि. 29 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र सातत्याने…

    राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. २९ : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या…

    ‘विभागीय हातमाग कापड स्पर्धे’चे ३१ मार्च रोजी आयोजन; अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 29 : राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकारांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला सम्मान मिळावा, या दृष्टीकोनातून मुंबई विभागात ‘विभागीय हातमाग कापड स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. या…

    दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 29 : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त अपर मुख्य सचिव अनुपकुमार

    मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आकाशवाणीच्या सर्व…

    मातीकाम प्रात्यक्षिकाचा जी २० परिषदेच्या सदस्यांनी घेतला आनंद

    मुंबई, दि. २९ :- सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीजतर्फे जी – 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हस्तशिल्प, लगद्यापासून बनविलेली उत्पादने, काष्ठशिल्प…

    शासन स्तरावर नमो शेतकरी महासन्मान निधीचे नियोजन

    नागपूर,दि. 29 : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पूर्ण वेळ शेतीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेतला…

    खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती.…

    ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. २९ : राज्यातील काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्याकारणाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाकरिता ते अर्ज सादर करू शकले नाहीत.…

    एकच विनंती आहे, मी आरोपी नाही… जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाने आयुष्य संपवलं

    कल्पेश गोरडे, ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणावेळी आव्हाडांचे बॉडीगार्ड असलेल्या मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव…

    You missed