ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेचा जनक हरपला – क्रीडामंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि.6 : ‘मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष पान देणारे आणि म्हणूनच ‘क्रीडा पानाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक,…
होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
मुंबई दि-6:- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसेच धूलिवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व देशबांधवांमध्ये…
मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला
मुंबई, दि. ६:- मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक,पत्रकार वि.वि.करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे…
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची वाटचाल लोकनेते पदाच्या दिशेने – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
ठाणे, दि. ५(जिमाका) : सातत्याने लोकांमध्ये राहणारा व लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. जलजीवन बरोबरच केंद्र सरकारच्या इतर सर्व योजना त्यांनी…
महिला सक्षमीकरणास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ५: राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन…
सचिनदादांचा डी. लिट पदवीने सन्मान म्हणजे सद्गुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ ठाणे, दि. ०५ (जिमाका) -: आज या ठिकाणी कोणी गडगंज श्रीमंत असेल, तर ते सचिनदादा आहेत. कारण नानासाहेब आणि अप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम ते…
शिक्षणातील भाषेची महती सांगत आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा विद्यार्थ्यांशी बोली भाषेतून संवाद
नंदुरबार : दिनांक ५ मार्च २०२३ (जिमाका वृत्त) भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे. आणि बोली भाषा हे त्याचं सशक्त माध्यम आहे. ही बोली भाषा जेव्हा शिक्षणाचं आणि…
शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी ‘मिशन’ राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 5 : रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली…
रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती दि. 5 : रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
संपूर्ण समाजाचा ‘बृहद परिवार’ म्हणून विचार व्हावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 5 : मजबूत समाज संघटनेद्वारे आपण समाजातील अडीअडचणी सहकार्याने सोडवू शकतो. यासाठी समाज बांधवांनी स्वयंप्रेरणेने पुढे येण्याची गरज आहे. समाजाने उभे केलेल्या सामूहिक रचनेचे आपण लाभार्थी आहोत. असाच…