• Tue. Jul 7th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • १५० दिवसांच्या ई–गव्हर्नन्स कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला तृतीय क्रमांक – महासंवाद

    १५० दिवसांच्या ई–गव्हर्नन्स कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला तृतीय क्रमांक – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या १५० ई – गव्हर्नन्स कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्था, महामंडळे, प्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत ५७ मंत्रालयीन विभागांपैकी…

    १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ प्रथम – महासंवाद

    मुंबई, दि. २९ मार्च : राज्य शासनाच्या १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्था, महामंडळे, प्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या विशेष मोहिमेत राज्यातील…

    ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय – महासंवाद

    ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, विस्तारलेल्या भौगोलिक सीमा आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते.…

    जिल्हा परिषदेच्या ई -गव्हर्नन्स व सेवाकर्मी उपक्रमांची राज्यस्तरावर दखल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव – महासंवाद

    नागपूर दि. 28– शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष मोहिमेत आणि सेवाकर्मी कार्यक्रमात नागपूर जिल्हा परिषदेणे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत डिजिटल, पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने प्रभावी वाटचाल केली आहे. या मोहिमेअंतर्गत…

    ई-गव्हर्नन्समध्ये पर्यावरण विभाग पाचव्या स्थानी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव – महासंवाद

    मुंबई, दि. 28 : राज्य शासनाच्या ‘150 दिवसांच्या कृती आराखडा’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत 159.29 गुणांसह मंत्रालयीन विभागांमध्ये पाचवे स्थान पटकावले…

    १५० दिवसांचा ई गव्हर्नन्स उपक्रम: नाशिक जिल्हा परिषदेची ‘ई गव्हर्नन्स’मध्ये भरारी! – महासंवाद

    नाशिक, दि. 28 मार्च (जिमाका वृत्तसेवा) : 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी बजावत पाचवा क्रमांक पटकावल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

    सेवा सुधारणांचा १५० दिवसांचा कार्यक्रम : ‘सेवाकर्मी प्लस’ मध्ये जि.प. छत्रपती संभाजीनगर राज्यात अव्वल – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- राज्य शासनाच्या प्रशासनाला आधुनिक बनवतानाच प्रशासनाला गति देण्यासाठी सेवाविषयक सुधारणांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. १५० दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमात ‘सेवा कर्मी प्लस’ या कार्यक्रमात…

    भारतातील वैद्यकीय नितिमत्ता : या विषयावर वैद्यकीय पल्स परिषदेत परिसंवाद – महासंवाद

    मुंबई, दि.२८ : भारतातील वैद्यकीय नितिमत्ता या विषयावर आयोजित चर्चासत्रात वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेचे विविध पैलू उलगडून सांगण्यात आले. या सत्राचे सूत्रसंचालन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे डॉ. रुधवानी यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रात…

    उल्हासनगर महानगरपालिकेला ‘१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम’ अंतर्गत तृतीय क्रमांक – महासंवाद

    ठाणे, दि.28(जिमाका) :- उल्हासनगर महानगरपालिकेने राज्य शासनाच्या “150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम” अंतर्गत राबविण्यात आलेल्या कामगिरी मूल्यांकनात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल…

    पल्स २०२६ मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत १५ सामंजस्य करार, ७२० कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि.२८: ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दिशेने राज्याने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, पल्स २०२६ परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळाल्याची…

    You missed