शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. 29 : ब्रिटिशांना भारतावर राज्य करायचे होते म्हणून त्यांनी राज्यकर्त्यांच्या भूमिकेतून फौजदारी कायदे आणले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या कायद्यांमध्ये बदल करून जनतेच्या सेवेसाठी फौजदारी कायदे…
गतिमान प्रशासनाचा ‘मराठवाडा पॅटर्न’ – महासंवाद
महाराष्ट्र शासनाने राबवलेला ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला आहे. प्रशासकीय कामाची पुनर्रचना, संपूर्ण डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर या त्रिसूत्रींवर…
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला १५० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ई-गव्हर्नन्स पुरस्कार – महासंवाद
मुंबई, दि. 29 : वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने डिजिटल गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती आराखड्याअंतर्गत 57 शासकीय विभागांमध्ये 7 वा क्रमांक मिळविला आहे. हा…
डिजिटल क्रांतीच्या दिशेने एमआयडीसीची झेप सर्वोत्तम महामंडळ म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव – महासंवाद
राज्याच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने यावर्षी प्रशासकीय कामात पारदर्शकता, गती आणि तंत्रज्ञानाचा जो वापर केला, तो इतर विभागांसाठी आदर्श ठरला आहे. आणि हीच कार्यपद्धती स्वीकारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…
‘ई-गव्हर्नन्स’मध्ये पर्यावरण विभागाची उल्लेखनीय झेप – महासंवाद
मुंबई, दि. 29 मार्च : राज्य शासनाच्या ‘१५० दिवसांच्या कृती आराखडा’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने १५९.२९ गुण मिळवून मंत्रालयीन विभागांमध्ये पाचवे स्थान मिळविले…
पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत – महासंवाद
पुणे, दि. २९ : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला जोडणी” या तत्त्वावर…
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांना दर्जेदार सेवा; नाशिक जिल्हा परिषद राज्यात पाचव्या क्रमांकावर – महासंवाद
150 दिवसांचा ई गव्हर्नन्स उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मुंबई…
रत्नागिरी पोलिसांची ‘डिजिटल’ भरारी – महासंवाद
प्रशासनात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम यांमुळे रत्नागिरी पोलीस दलाने राज्याच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्य शासनाच्या ‘१५० दिवसांचा ई-गर्व्हनन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे…
डिजिटल प्रशासनाची नवी दिशा : नांदेड पोलीस परिक्षेत्राचा राज्यात अव्वल ठसा – महासंवाद
महाराष्ट्र शासनाने प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविलेला 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम हा राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या उपक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्राने…
१५० दिवसांच्या ई–गव्हर्नन्स कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला तृतीय क्रमांक – महासंवाद
मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या १५० ई – गव्हर्नन्स कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्था, महामंडळे, प्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत ५७ मंत्रालयीन विभागांपैकी…